भारतीय

भ्रष्टाचार

indiancorruption
Home » Uncategorized » 10 वर्षा नंतर भरला जनता दरबार.

10 वर्षा नंतर भरला जनता दरबार.

Facebook
X
WhatsApp
Telegram

नवी मुंबई :-वाशीत आयोजित केलेल्या वनमंत्री तथा पालघर चे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सलग आठ तास चाललेल्या जनता दरबारात विविध समस्यान्ची जवळपास चारशे निवेदने प्राप्त झाली.

शासकीय यंत्रणाशी संबंधित प्रश्न पालिका व नागरी समस्या, पोलीस कायदा सुव्यवस्था, प्रकल्प ग्रस्त मुद्दे, पर्यवारण तक्रारी आदी विषयावरील निवेदनाचा समावेश होता.

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!